Last Updated: Sunday, May 20, 2012, 17:11
सरकारच्या अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से आजवर आपण ऐकले आहेत. असाच एक किस्सा औरंगाबादमध्येही घडलाय. भारत सरकारच्या महत्वाकांक्षी आधार योजनेचं कार्ड सहा वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका महिलेला घरपोच मिळालयं.
आणखी >>