इंग्रजांनी १८२ वर्षांपूर्वी बंद केलेल्या टोलची कहानी

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 09:37

राज्यभरातील टोलवसुलीविरोधात जनतेच्या मनात आजही असंतोष धुमसतोय, पण ज्यांनी भारतावर राज्य केलं, त्या इंग्रजांनाही कधीकाळी जनतेवर दयामाया दाखवावी असं वाटलं, म्हणून त्यांनीही टोलबंद केला.