Last Updated: Wednesday, February 1, 2012, 18:16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या मागचं शुक्लकाष्ठ काही सुटताना दिसत नाहीये. भारत - ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाचा दणदणीत पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर ३१ धावांनी सहज विजय मिळवला.