Last Updated: Wednesday, November 27, 2013, 20:07
कानपूर वन-डेमध्ये टीम इंडियानं वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने मात करत वन-डे सीरिजवर कब्जा केला. या विजयासह भारतानं तीन वन-डे मॅचेसची सीरिज २-१ नं जिंकली.
Last Updated: Thursday, October 10, 2013, 23:12
टीम इंडियाने राजकोट येथे झालेल्या एकमेव टी-20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 6 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
Last Updated: Sunday, February 12, 2012, 17:18
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्राय सीरीजमधील अॅडलेड येथील तिसऱ्या वन डे मध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. अटीतटीचा झालेल्या या सामनात विजयाचा शिल्पकार ठरला तो महेंद्रसिंह धोनी.
Last Updated: Wednesday, February 8, 2012, 18:01
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी सीरीजमधील पर्थ येथील भारत वि. श्रीलंका या दुसऱ्या वन डे मॅचमध्ये भारताने ४ विकेट राखून विजय साकार केला आहे. विराट कोहली ७७ आणि सचिन तेंडुलकर यांनी ४८ रन केले.
आणखी >>