दुष्काळामुळे आदिवासी भिकेला...

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 15:47

दुष्काळामुळं येवल्यातील तळवाडे, शिवाजीनगर आणि ममदापूर भागात रोजगार राहिलेला नाही. रोजगाराचं दुसरं साधन नाही.