महाराष्ट्रातील ६८ तालुके दुष्काळग्रस्त!

Last Updated: Friday, August 17, 2012, 14:04

राज्यातले ६८ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि पेरणी झालेले तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त भागात करण्यात येईल.