Last Updated: Friday, March 22, 2013, 12:39
भारतीय मच्छिमारांच्या हत्येत आरोपी असलेले इटलीचे दोन्हीही नौसैनिक आज भारतात परतणार आहेत. भारत आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यानं भारताची कूटनीती यशस्वी ठरलीय.
Last Updated: Tuesday, March 19, 2013, 16:08
भारतीय मच्छिमारांच्या हत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला दिलेलं वचन पूर्ण करावं, असं म्हणतं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी इटलीला चांगलंच झापलंय.
Last Updated: Tuesday, March 12, 2013, 11:33
भारतात दोन मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या इटलीच्या दोन नौदल सैनिकांना परत भारतात धाडणार नाही, अशी भूमिकाच सोमवारी रात्री उशिरा भारतासमोर ठेऊन एकप्रकारे भारताच्या कायदाव्यवस्थेलाच आव्हान दिलंय.
आणखी >>