Last Updated: Monday, March 19, 2012, 19:41
शिवसेनेनं रडीचा डाव खेळत ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली, असा आरोप राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी केलाय. कोकण भवनातून पाठिंब्याबाबतचं पत्र न मिळाल्यामुळं महापौरांनी निवडणूक पुढे ढकललीय.