Last Updated: Wednesday, February 22, 2012, 15:10
राज्यातील महापालिकांच्या महापौरपदांसाठीची सोडत मंत्रालयात काढण्यात येणारयं. यापूर्वी ३३ टक्के महिला आरक्षणानुसार सोडत काढण्यात आली होती. मात्र महिलांना ५० टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर महिला महापौरपदांची संख्या वाढणार असल्यानं आज मंत्रालयात नव्यानं सोडत काढली जाणार आहे.