Last Updated: Tuesday, April 3, 2012, 08:38
मुंबई बाहेर बदली होऊनही तब्बल १६ पोलीस अधिकाऱ्यांनी शासकीय निवासस्थाने सोडली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलाय. गेल्या ५ ते ६ वर्षांहून अधिक काळ काही अधिकाऱ्यांनी शासकीय घरांचा ताबा सोडलेला नाही.