Last Updated: Monday, October 22, 2012, 18:09
देशात मोबाईल धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी मोबाईल नंबरचा कोटा संपत आला आहे. ९८ आणि ९९ यासारख्या सिरजचा तुटवडा पुढच्या वर्षांपासून निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता दहा अंकी असलेला मोबाईल क्रमांक ११ आकडी होण्याची शक्यता आहे.