Last Updated: Tuesday, January 24, 2012, 16:12
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांना हात घातला. राज ठाकरे यांनी मुळात काल सापडलेल्या दहशतवाद्यांवर भाष्य केले. दहशतवाद्याचे मुख्य केंद्रस्थान उत्तरप्रदेश आणि बिहार हेच आहे.