26/11 नंतरही सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 20:36

रत्नागिरीत भरकटत आलेलं श्री जॉय या बार्जच्या अपघातामागं सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचं समोर आलंय. सागरी सुरक्षेचा पर्दाफाश करणारा झी मीडियाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट...