Last Updated: Thursday, May 24, 2012, 17:26
काँग्रेसने निर्माण केलेल्या समस्यांवर भाजप हे उत्तर आहे, असं म्हणणं आहे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांचं. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मुंबईत आजपासून सुरू झालीय.
आणखी >>