रस्त्याच्या वादांचा फटका कोल्हापूरकरांना

Last Updated: Friday, March 9, 2012, 08:53

कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा वाद अजूनही सुरुच आहे. टोलविरोधी कृती समितीनं रस्त्यांच्या दर्जावरुन आक्रमक भूमिका घेतल्यानं रस्ते विकास महामंडळाला काम बंद करण्याचे आदेश आयआरबी कंपनीला देण्यात आले आहेत.