'स्त्री भ्रूण हत्ये'च्या प्रश्नावर आमिर रस्त्यावर?

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 11:14

मुलींचं घटत जाणारं प्रमाण लक्षात घेऊन बिहार सरकारनं ‘बिटीया बचाओ आंदोलन’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आणि यासाठी त्यांना मदत हवीय अभिनेता आमीर खानची...