अभियांत्रिकीच्या ‘दुकाना’त ग्राहकच नाही

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 13:05

राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अभियांत्रिकीच्या जागा भरण्यात कोणतीही अडचण भासत नसली तरी छोट्या गावातील परिस्थिती वेगळी आहे. वाशिम, हिंगोली आणि परभणी सारख्या गावांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ७७-८८ टक्के जागा रिकाम्या आहेत.