Last Updated: Tuesday, March 20, 2012, 18:09
सर्व भारतीयांच्या नजरा लागून राहिलेल्या आशिया कप क्रिकेटच्या आजच्या शेवटच्या लिग सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेला २३२ धावांत गुंडाळलं आहे. आघाडीचे फलंदाज झटपट परतल्यानंतर चमारा कपुगेडरा आणि उपुल थरंगा यांच्या सावध पवित्र्यानंतर लंकेला २३२ चा पल्ला गाठता आला.