Last Updated: Friday, December 16, 2011, 12:46
लालकृष्ण अडवानी यांनी परदेशी बँकांमध्ये असलेले २५ लाख कोटी रुपये देशात परत आणण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी सरकारकडे केली. तसंच परदेशात काळा पैसा दडवून ठेवणाऱ्या सर्व लोकांची नावे जाहीर करावीत अशीही मागणी केली.