Last Updated: Monday, June 9, 2014, 15:16
मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदनं कराचीतील दहशतवादी हल्ल्यासाठी थेट भारताला जबाबदार ठरवलंय. मोदींच्या नवीन सुरक्षा पथकानंच हा हल्ला केल्याचे मुक्ताफळंही त्यानं उधळली आहे.