Last Updated: Saturday, April 5, 2014, 11:42
भारतानं काल दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून धडाक्यात फायनलमध्ये प्रवेश केलाय. टीम इडिंच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो विराट कोहली यांनी. कोहली याच्या विराट खेळीमुळे टीम इंडिला पुन्हा विजय मिळालाय. या सामन्यात आपली सर्वोत्तम खेळी असल्याचे विराटने सांगितले.