हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा...

Last Updated: Monday, December 16, 2013, 09:49

नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशनाचा पहिला आठवड्यात विशेष कामकाज झालं नाही. त्यामुळे आजपासून सुरू होणारा दुसरा आणि शेवटच्या आठवडा व्यस्त ठरणार आहे.

हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही पाण्यात

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 22:21

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही विविध मुद्यांनी गाजला. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही सरकारला घेरले. मात्र, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळं अधिवेशनाचा दुसरा दिवसही पाण्यात गेला.

बांग्लादेशात विरोधी पक्षावरच बंदी

Last Updated: Friday, August 2, 2013, 08:20

जमात-ए-इस्लामी हा बांग्लादेशातील सर्वात मोठा कट्टर उजव्या विचारसरणीचा पक्ष बेकायदेशीर असल्याचा निर्णय ढाका उच्च न्यायालयाने दिला. तसेच या पक्षाला निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निकालामुळे देशातील शक्तिशाली मूलतत्त्ववादी पक्षाला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे या पक्षाचे असित्वच संपुष्टात आले आहे.

जनता दल कर्नाटकात विरोधी पक्ष

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 16:22

कर्नाटकात दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाने मुसंडी मारत भाजपलाही मागे टाकले आहे. भाजपला जनतेने सत्तेतून खाली खेचताना त्यांना विरोधी पक्षाचाही दर्जा दिलेला नाही. मात्र, जनता दलाने जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षपद पटकावलेय.

विरोधी पक्षांच्या आमदारांवरच कारवाई का? - राज

Last Updated: Thursday, March 21, 2013, 18:03

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधीमंडळ मारहाण प्रकरणातील आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

म्यानमारच्या नेत्या सू की दिल्लीत दाखल

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 17:30

म्यानमारच्या विरोधी पक्षाच्या नेत्या आंग सान सू की अनेक वर्षांनंतर आज दिल्लीत दाखल झाल्यात. म्यानमारमध्ये लोकशाही आणि बहुपक्ष राजकीय प्रणाली लागू करण्यासाठी गेली कित्येक वर्ष झटत आहेत.

दुष्काळ निवारणासाठी २ हजार ६२५ कोटी

Last Updated: Thursday, July 12, 2012, 09:30

राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने २ हजार ६२५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलीय. विधानसभेत दुष्काळ स्थितीबाबत झालेल्या जोरदार चर्चेनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी ही घोषणा केलीय.