Last Updated: Monday, January 20, 2014, 17:57
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. घरगुती, कृषी, उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातल्या ग्रहकांना याचा फायदा होणार आहे.
Last Updated: Wednesday, January 1, 2014, 19:34
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढं आलीये. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचेच खासदार संजय निरुपम यांनीच ही मागणी पुढं केलीये.
Last Updated: Tuesday, October 15, 2013, 08:03
वीज वितरण कंपनीच्या माध्यामातून भरमसाठ वीज बिलांची आकारणी केली जात असून गळतीच प्रमाण कमी दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप उद्योजक संघटना करत आहेत.
आणखी >>