Last Updated: Tuesday, July 10, 2012, 21:01
आमिर खानच्या सत्यमेव जयतेने भारतीय समाज मनावर दूरगामी परिणाम केला आहे. या कार्यक्रमाचा प्रभाव आता दिसायला सुरू झाला आहे. आमिर खानच्या सत्यमेव जयतेने व्यसनमुक्ती केंद्र असलेल्या मुक्तांगणला खूप मोठा आर्थिक फायदा मिळवून दिला आहे. या कार्यक्रमामुळे मुक्तांगणकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.