शेतजमीन हडपल्याचे बोलयला लावले -गजानन घाडगे

Last Updated: Friday, October 19, 2012, 22:23

शेतजमीन हडपली असं बोलण्यास अंजली दमानियांनी भाग पाडल्याचा खळबळजनक आरोप गजानन घाडगेंनी केलाय. या संपूर्ण प्रकरणात राजकरण होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली असून आपल्याला केवळ आपल्या जमिनीची मालकी हवी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

विमानतळाने शेतकऱ्यांची झोप उडवली

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 12:11

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली आहे. यानंतर आता प्रस्तावित विमानतळासाठीही तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतजमीन संपादित केली जाणार आहे.