Last Updated: Friday, March 16, 2012, 21:51
सचिन सोबत आलेल्या रैनानेही ५१ रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे भारताचा स्कोर उभारण्यास मदत झाली. त्यानंतर आलेल्या धोनीने २१ रन करत टीमला २८९ रनपर्यंत पोहचवले. ५० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून भारताने बांग्लादेश समोर २९० रनचं आव्हान ठेवलं.