Last Updated: Friday, October 4, 2013, 19:37
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आधार कार्ड सक्तीचे नाही आणि कोणत्याही नागरिकाला आधार कार्ड नसल्यामुळे सरकारी सुविधा नाकारता येणार नाहीत, या निर्णयात सुधारणा करण्यासाठी शुक्रवारी केंद्र सरकारने याचिका दाखल केली.
Last Updated: Monday, June 3, 2013, 19:03
कधी एकदा पाऊस येतो, आणि भरपूर पाणी मिळतं, असं दुष्काळग्रस्तांना झालंय. निसर्गानं कृपा दाखवली, तरी आपल्या प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातल्या जनतेपासून पिण्याचं पाणी कोसो दूर राहील, अशीच चिन्हं आहेत.
Last Updated: Thursday, May 10, 2012, 17:55
देशातील २५ टक्क्यांहून अधिक योजनांना स्वर्गीय राजीव गांधींचंच नाव देण्यात आल्याचं माहिती नियोजन आयोगाचे राज्य मंत्री अश्वीनी कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
आणखी >>