Last Updated: Friday, December 16, 2011, 12:58
नवी मुंबईतील सानपाडा येथे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा हकनाक बळी गेल्याची घटना घडली. सरफराज शेख वय वर्षे 27 हा दोन विद्यार्थ्यांचे भांडण सोडवायला गेला आणि स्वत:चा जीव गमावून बसला.
आणखी >>