Last Updated: Friday, May 4, 2012, 15:28
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या आक्रोशानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर आसूड ओढलाय. पतंगरावांसारखे मंत्री महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलयं.