Last Updated: Friday, November 29, 2013, 09:45
सागरी सुरक्षेसाठी मुंबई पोलीस आणि यंत्रणा सज्ज असल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलाय. परंतु हा दावा अगदीच फोल आहे. सागरी आयुक्तालय तर लांबच राहिलं, मुंबईत चार ठिकाणी जेट्टी बांधण्याचा प्रकल्प देखील अद्याप लालफितीच्या कारभारात अडकून पडलाय.