सातपुड्यातल्या आदिवासींचं अस्तित्वच नष्ट होणार?

Last Updated: Saturday, November 9, 2013, 12:14

नर्मदा नदीतलं पाणी तापीच्या खोऱ्यात आणण्यासाठी सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सात बंधारे निर्माण करण्याची योजना जलसंपदा विभागानं तयार केलीय.