सायबर गुन्ह्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी...

Last Updated: Thursday, June 12, 2014, 22:53

लहानपणापासूनच सध्या मुलांच्या हातात टॅब आणि आयपॅड सर्रास दिसतायत. टचस्क्रीनबरोबर बोटं फिरवत मुलं स्मार्ट होतायत.

सायबर क्राइममुळे भारताचं ८ अब्ज डॉलर्सचं नुकसान

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 17:32

भारतात गेल्या वर्षभरात ४.२ कोटींहून अधिक लोक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. ज्यामुळे एकून ८ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. अँटी-व्हायरस निर्माण करणाऱ्या नॉर्टन कंपनीच्या रिपोर्टमध्ये या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे.