आता कितीही पाऊस पडो... वांदा नाय!

Last Updated: Sunday, June 3, 2012, 13:43

मध्य रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय मार्गावर कितीही पाऊस पडला तरी सिग्नल यंत्रणा खराब होणार नसल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केलाय.