Last Updated: Thursday, August 8, 2013, 20:11
भारताच्या सीमेचे रक्षण करताना पाच-पाच जवान शहीद होतात, पण संसदेत मात्र त्यावरून रंगतो तो राजकारणाचा खेळ... हा हल्ला पाकिस्तानी सैन्यानंच केला होता, असं केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी आज अखेर मान्य केलं.