Last Updated: Thursday, February 2, 2012, 17:11
'अविनाश अभ्यंकर यांचा मनमानी कारभार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अरेरावीला कंटाळून सुभाष पाटील यांनी हा राजीनामा दिला'. 'मला राज ठाकरेयांच्यापर्यंत पोहचू दिले नाही, निवडणूक जवळ आली असतानाही योग्य यंत्रणा राबवू दिली जात नाही'.