'गलगले' बुद्धिमान झाले !

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 17:13

बऱ्याच जणांना आत्मालाप करायची म्हणजेच स्वतःशीच बोलायची सवय असते. पण, आता त्याबद्दल लाजायचं कारण नाही. कारण, स्वतःशी बोलण्यामुळे विचारशक्ती आणि समज विकसित होते, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.