Last Updated: Wednesday, July 4, 2012, 17:49
हिरानंदानी बिल्डर्सने गरीबांसाठी मिळालेल्या जागेत टोलेजंग टॉवर्स बांधले असल्याने गरीबांनी हिरानंदानी बिल्डर्सविरुद्ध मोर्चा काढला आहे. राज्य सरकारने ४० पैसे प्रति एकर दराने गरीबांसाठी दिलेली २३० एकर जमीन हिरानंदानी बिल्डर्सने लाटली असल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलं आहे.