Last Updated: Thursday, August 16, 2012, 09:56
दहशतवाद्यांशी वाटाघाटी करण्यासाठी विशेष पथक मुंबई पोलिसांनी स्थापन केलंय. देशातलं अशा प्रकारचं हे पहिलं पथक असणार आहे. हॉस्टेज निगोशिएशन पथक असं या पथकाचं नामकरण करण्यात आलंय. दहशतवाद्यांशी संवाद साधण्याचं काम हे पथक करणार आहे.