Last Updated: Wednesday, March 27, 2013, 23:18
मुंबईत एकीकडं घरांची मारामार असताना माहुल भागात एसआरएची सुमारे 17 हजार घरे वापराविना पडून आहेत. यातील बावीसशे घरे पोलिसांनाही दिली जाणारेत. परंतु एसआरए आणि बीएमसीच्या वादात ही घरे पडून आहेत.
आणखी >>