Last Updated: Monday, January 21, 2013, 13:18
दुष्काळाच्या झळा सोसणा-या मराठवाड्यात आता लोकांना लग्नासारखी गोष्ट सुद्धा आटोपशीर घ्यावी लागते.पिकांचे नुकसान झाल्याने लोकांकडे पैसाच नाही अशा परिस्थितीत लग्न करावे तरी कसे, असा प्रश्न लोकांना पडलाय. त्या दोघांचं फेसबुकवर जमलं आणि लग्नाचा बार उडवला २०० रूपयांत.