Last Updated: Thursday, October 24, 2013, 22:53
म्हाडाने लॉटरीसाठीच्या उत्पन गटाच्या निकषांमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहे. या नवीन बदलांमुळे लॉटरी विजेत्यांना कर्ज मिळणे सहज शक्य होणार असल्याचा दावा म्हाडाने केलाय.
Last Updated: Tuesday, September 24, 2013, 10:15
म्हाडाच्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहचल्या आहेत. त्यातच घरांच्या किंमती कमी करण्याचं सोडून आता म्हाडानं उत्पन्न गटाच्या मर्यादेत बदल करून सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय.
Last Updated: Monday, September 24, 2012, 09:25
दुष्काळात अनेक शेतक-यांचं नुकसान झालं असलं तरी काही शेतक-यांनी मात्र अत्यल्प पाण्यात चांगलं उत्पादन घेतलंय अशा शेतक-यांपैकी औरंगाबदच्या ज्ञानेश्व काकडे य़ांनी फुलकोबीचं उत्पादन घेऊन शेतक-यांपुढे आपला आदर्श ठवेलाय.
Last Updated: Sunday, April 15, 2012, 11:44
राज्यातल्या पाच महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भिवंडी, मालेगाव, लातूर, चंद्रपूर आणि परभणीत मतदान होत आहे. मतदानकेंद्राबाहेर मतदानासाठी मतदारांच्य़ा अत्यल्प असा प्रतिसाद दिसून आला.
आणखी >>