कसारा घाटातील अपघातात 5 ठार

Last Updated: Sunday, April 6, 2014, 17:20

ठाणे - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. कसारा घाटात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दुधाचा टँकर पलटी होऊन हा अपघात घडला. अपघातातील पाच जणही जण एकाच कुटुंबातील आहेत.

नागपूर अपघातात ५ ठार, १० जखमी

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 10:38

जळगावजवळ सूरत-नागपूर महामार्गावर पिकअप व्हॅन आणि ट्रकमध्ये अपघात झालाय. त्यामध्ये ५ जण ठार तर १० जण जखमी झालेत. ठार झालेले सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातल्या आहेत. ते पिकअप व्हॅनमधून नाशिकला लग्नाला जात होते.