Last Updated: Tuesday, December 18, 2012, 23:40
गेल्या काही महिन्यात मायानगरी मुंबई महिला असुरक्षित असल्याचं चित्र निर्माण झालंय...अपहरण, बलात्कार,खून, लैंगिक छळ अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे महिलांना लक्ष्य केलं जातंय...
Last Updated: Tuesday, December 11, 2012, 23:05
महिला किती असुरक्षित आहेत हे कांदिवलीत घडलेल्या घटनेवरुन तुमच्या लक्षात येईल...एका तरुणाने घरात घुसुन एका विवाहित महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला....काही दिवसांपूर्वी त्या पीडित महिलेशी त्या तरुणाचं भांडण झालं होतं आणि त्यातूनच हा प्रकार घ़डल्याचं बोललं जातंय.
आणखी >>