वीजेचा गडगडाट क्षणात कळणार

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 12:52

पावसाळ्यात विजेमुळे जाणाऱ्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामुळे वीजबळी रोखण्यासाठी केंद्रीय विज्ञान विभागाने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.