Last Updated: Wednesday, August 7, 2013, 11:00
कौटुंबिक वादातून एक महिनाभर पत्नीला अन्न पाण्यावाचून कोंडून ठेवलं... भुकेनं व्याकूळ झालेल्या पत्नीनं तडफडून तडफडून आपले प्राण सोडले... ही घटना एखाद्या खेडेगावात नाही तर रात्रंदिवस धावणाऱ्या मुंबईसारख्या शहरात घडलीय.