कोल्हापुरात खतांची कृत्रिम टंचाई, शेतकरी हवालदील

Last Updated: Saturday, June 15, 2013, 21:55

कोल्हापुरात वरुणराजा बरसण्यास सुरुवात झालीय... शेतीच्या कामांनाही वेग आलाय.. मात्र शेतक-यापुढं उभं राहिलंय मोठं संकट... व्यापा-यांनी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्यानं बळीराजा अडचणीत सापडलाय..