Last Updated: Saturday, May 3, 2014, 08:38
अहमदनगर जिल्ह्यातल्या दलित युवक हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली. तर दोषींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेय.