Last Updated: Tuesday, June 19, 2012, 08:53
नीरा नदीच्या पुलावरुन ट्रक कोसळला. या अपघातात नऊ वारकरी ठार झाले तर सातजण जखमी झाले आहेत. अपघातात ठार झालेले सर्व वारकरी बारामतीतील कांबळेश्वर गावचे रहिवासी आहेत.
आणखी >>