Last Updated: Tuesday, November 29, 2011, 11:51
कटक येथे सुरू झालेल्या भारत विरूद्ध वेस्ट इंडिज वन-डेमध्ये भारताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. धोनीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या वीरेंद्र सेहवागचा बॉलिंगचा निर्णय विनय कुमारने योग्य ठरवत,पाचव्या ओव्हरमध्ये आंद्रे बराथला आऊट करत विंडिजला पहिला धक्का दिला.