नदीजोड प्रकल्पाला सुरूवात

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 17:40

भारतात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची चर्चा झाली. हा प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. मात्र, पुढे काय झालं ते राज्यकर्त्यांनाच माहित. मात्र, चीनने एक पाऊल पुढे टाकत नदीजोड प्रकल्पाचे उद्घाटनही केलं.

मंत्र्यांचे दौरे मराठवाड्याला पुरेसे?

Last Updated: Sunday, February 10, 2013, 18:45

दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय. अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरु केलंय. मात्र, दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहे ते सरकारी मदतीकडे.

दुसऱ्याची तहान भागवणारे टंचाईत

Last Updated: Friday, May 11, 2012, 16:22

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुका ही शहापूर तालुक्याची ओळख...मात्र मुंबईची तहान भागवणा-या याच तालुक्याला सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

औरंगाबादसह मराठवाड्यात दुष्काळ

Last Updated: Thursday, April 19, 2012, 17:19

औरंगाबादसह मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थितीही दिवसोंदिवस बिकट होत चाललीये. पाणीपुरवठा करणा-या छोट्या-मोठ्या धरणांच्या आणि तलावांच्या पातळीत कमालीची घट सुरुय.. उन्हासोबतच गावोगावी हे पाणीटंचाईचे चटकेही जाणवू लागलेयेत.. मेचा संपूर्ण महिना कसा काढायचा, या प्रश्नानी सगळेच हैराण आहेत.

ठाणे ग्रामीण भागात पाण्यासाठी दाही दिशा

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 10:09

मुंबईला अगदी लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर तालुका पाण्यावाचून मात्र तहानलाय. एप्रिलमध्येच ही वणवण सुरु झाल्यानं आता मेमध्ये काय होणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.